वृक्षदाई प्रतिष्ठान, श्री क्षेत्र देहू. ता: हवेली, जि : पुणे ४१२१०९.
वृक्षांचा मुलांप्रमाणे सांभाळ करणारी संस्था ……!
एकच लक्ष देशी वृक्ष…..!
मानवी जीवन जगत असताना जीवनातील प्रमुख साध्य प्राप्त करायचं असेल तर आपल्या जी वना त चपखल बसणा रा आपल्या स्वभा वा शी वि चा रां शी सुसंगत असणारा एखादा अभंग गाथेतून निवडावा व जीवनातील अंतिम ध्येय अर्थातच जीवनातील अंतिम ध्येय प्राप्त करावे….!
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे l पक्षी ही सुस्वरे आळवी ती ll
येणे सुखे रुचे एकांता चा वा स l ना ही गुणदोष अंगा येत ll
आकाश मंडप पृथ्वी आसन l रमे तेथे मन क्रीडा करी ll
कथा कमांडलू देह उपचारा l जाणवि तो वारा अवसरू ll
हरि कथा भोजन परवडी विस्तार l करुनी प्रकार सेऊ रूची ll
तुका म्हणे होय मनाशी संवाद lआपुला चीवा द अपनाशी ll
निसर्गाच्या सानिध्यात जना पासून दूर विजना त, लोकांता तून एकांतात माणसाचे मन शांत होते. आणि माणूस स्वतःशी संवाद साधू शकतो आजच्या धावपळीच्या आणि कोलाहलाच्या वाता वरणात आपण स्वतःशी संवाद साधू शकत नाही. त्यामुळे मनुष्य मानसि कताण तणाव वाढवून मनो विकारांना बळी पडतो आहे. त्यामुळे आज समाजात मनोरुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळते. तुकारा म महाराजांच्या काळात आजच्या सारखी परिस्थिती नव्हती . कदाचित पर्यावरण या शब्दाची उत्पत्ती देखील झालेली नसेल तरीही निरोगी माणसा साठी वनांची पशुपक्ष्यां च्या सहवासाची आवश्यकता कशी असते हे त्यांनी आपल्या अभंगातून स्पष्ट केले आहे. खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज पर्यावरणवादी संत होते व प्रस्तुत अभंग हा पर्यावरण वाटचालीतील दीपस्तंभच आहे. आणि याच निर्मल भावनेतून आम्ही सर्व वृक्षप्रेमीं नी पर्यावरण व वृक्ष संवर्धना वरकार्य करण्यासाठी वृक्षदाई प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली.
चला आपण वृक्षांचा सांभाळ करूया ……..!
आत्ता पर्यंत शा सना च्या वती ने व वि वि ध संस्थां च्या मा ध्यमा तून जी वृक्ष लागवड झा ली ती केवळ ५ जून “जा गति क पर्या वरण दि न” म्हणून किं वा एक इव्हेंट म्हणून वृक्ष ला गवड करण्या त येते. परंतु त्या वृक्षां च्या संगो पना चा संरक्षणा चा वि चा र मा त्र आत्ता पर्यंत
कधी ही झा लेला ना ही . खरंतर वृक्ष ला गवड करणे हे फक्त १ % का म आहे. परंतु ला वलेल्या वृक्षां चा सां भा ळ व संरक्षण करणे ९९ % का म आहे. अर्था त हे ९९ % का मच करण्या चा आमच्या संस्थेचा संकल्प व मा नस आहे.
संस्थेच्या “वृक्षदाई” या ना वा चे कुतूहल….!
प्रत्येक्ष बा ळा ला जन्म देणा री मा ता म्हणजेच मुला ची “आई”. व आईच्या अनुपस्थि ती त बा ळा ला सां भा ळणा री मा ता म्हणजेच “दा ई”.
आम्ही एक ते दी ड फूट उंची असणा ऱ्या देशी (वड, पिं पळ, कडूलिं ब, कदंब इ…) वृक्षां चा आमच्या रो पवा टि के मध्ये एक ते दो न वर्ष सां भा ळ करतो . व ते वृक्ष सा धा रणपणे दो न अडी च वर्षा नंतर त्यां ची उंची आठ ते दहा फुटा पर्यंत झा ल्या नंतर त्यां ना त्यां च्या
भुमा तेकडे सुपूर्द करतो .अर्था त जमि नी वर त्या वृक्षां ची ला गवड करतो व पुन्हा दो न ते ती न वर्ष त्या चे संगो पन व संरक्षण करतो .
आम्ही वृक्षां ची आई हो ऊ शकत ना ही . परंतु दा ई प्रमा णे त्यां चा सां भा ळ करतो म्हणून आम्ही आमच्या संस्थेचे ना व वृक्षदा ई असे ठेवण्या त आले आहे.
# वृक्षदाई प्रतिष्ठानचा संकल्प :
आपणा सर्वां ना सर्व श्रुतच आहे. श्री क्षेत्र देहू म्हणजे जगद् वंदनी य जगद्गुरु संत तुका रा म महा रा जां ची जन्मभूमी व कर्मभूमी …!
धर्मरक्षा वयासाठी l करणे आटी आम्हासी ll
वाचा बोलो वेदनी ति l करू संती केले ते ll
संत तुका रा म महा रा जां नी वैदि क तत्त्वज्ञा ना चा सर्वसा मा न्यां मध्ये सुका ळ करून या भा गवत रुपी वा रकरी संप्रदा य मंदि रा च्या कलश स्था नी वि रा जमा न झा ले.
श्री क्षेत्र देहू जवळच असलेले श्री क्षेत्र भंडा रा डों गर, श्री क्षेत्र भा मचंद्र डों गर व श्री क्षेत्र घो रवडेश्वर डों गर, हे महा रा जां चे सखेसो बती . महा रा ज सा धनेसा ठी ज्या वेळेला लो कां ता तून एकां ता त जा यचे ते या डों गरा वरी ल वृक्षवेलीं च्या सा नि ध्या त. परंतु आज मा त्र
हे ति न्ही डों गर वृक्षवेली वि ना ओसा ड झा लेले आहेत. हे ती नही डों गर हरि त करण्या चाआमच्या वृक्षदा ई संस्थेचा संकल्प आहे.
# वृक्षदाई प्रतिष्ठानचे वर्षभर वृक्षलागवडीचे विविध उपक्रम :
@ वृक्षोत्सव :
सणवृक्षांचा संकल्प पर्या वरण संवर्धना चा ……!
नि सर्ग देतो य भरभरून मा नवा ने गरजे पुरतच घ्या वं आणि सण सा जरे करा वे आणि वृक्षां ना ही जगू द्या वे…
भा रत देश हा सण सणा वळी चा देश म्हणून प्रा मुख्या ने ओळखला जा तो . भा रती य संस्कृती ची एक वैशि ष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे सणां ची उत्सवां ची आणि पर्वां ची प्रचंड रेलचेल आणि हे सर्व केंद्रस्था नी ठेवून व त्या चबरो बर वैज्ञा नि क दृष्टि को न जपून सर्व नि यो जि त केलेली आहे.
भा रता मध्ये वर्षा ती ल प्रत्येक महि न्या ला कुठला ना कुठला तरी सण सा जरा केला जा तो मग तो चैत्र महि न्या ती ल गुढी पा डव्या पा सून ते फा ल्गुन महि न्या ती ल रंगपंचमी व धुली वंदना पर्यंत वि वि ध सण भा रती य संस्कृती ची वि वि धता त्या चप्रमा णे एक वेगळी
झलक अभि व्यक्त करता त. महि न्या ती ल प्रत्येक सण हा नि सर्गा शी नि गडि त असतो . मग त्या त्या सणा शी नि गडि त असलेल्या वृक्षां ची आम्ही ला गवड करून त्यां चा सां भा ळ करतो उदा . चैत्र : गुढी पा डवा , कडुलिं ब वृक्षा ची ला गवड, वैशा ख : बौ द्धपौ र्णि मा , पिं पळ वृक्षा ची ला गवड. ज्येष्ठ : वटपौ र्णि मा , वटवृक्षा ची ला गवड.
@ स्मृती वृक्ष
आप्तेष्टां च्या स्मृती प्रि त्यर्थ वृक्ष ला गवड……..!
आई-वडि लां च्या व आप्तेष्टां च्या नि धना नंतर आपण त्यां च्या स्मृतीं ना उजा ळा देत सतत दुः ख करत असतो . परंतु असे दुः ख करण्या ने थो डच त्यां ना मुक्ती मि ळणा र ? त्या ऐवजी त्यां च्या स्मृती प्रि त्यर्थ एखा द्या वृक्षा ची ला गवड केली व त्या वृक्षा तच त्या व्यक्ती ला
पा हून त्या वृक्षा चे संगो पन केलं तर नक्की च त्या व्यक्ती ला मुक्ती मि ळेल. या जा णि वेतूनच आमच्या संस्थेने स्मृती वृक्षा ची ला गवड करून त्या चे संगो पन करण्या स सुरुवा त केली .
@ माझी शाळा माझा वृक्ष : (माय स्कूल माय ट्री )
प्रत्येक वि द्या र्थ्यां नी आपल्या शा ळेच्या ऋणा तून उतरा ई हो ण्या सा ठी प्रत्येका ने आपल्या शा ळेमध्ये एक तरी झा ड ला वा वे.
@ लेकीचे झाड :
रक्षा बंधन किं वा भा ऊबी जेला सा सर हो ऊन मा हेरला आलेल्या लेकी ने आपल्या गा वा मध्ये किं वा आपल्या आई-वडि लां च्या शेता मध्ये एक तरी झा ड ला वा वे व त्या चे संगो पन त्या मुली च्या आई-वडि लां नी करा वे.
अशा प्रका रे अनेक उपक्रमा द्वा रे वृक्ष ला गवडी ला लो क भा वनेशी जो डून आम्ही पर्या वरण रक्षणा चे का र्य करत आहोत.
अधिक माहितीसाठी आणि आमच्याशी जुडण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधा.